येत्या १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या अंध व अपंगांच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय समाजोत्थान साहित्य व कला संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते होणार आहे. नामांकित हास्य कवी एहसान कुरेशी यांच्या कवितांसह ज्येष्ठ समाजसेवक डॉ. व ...
भारतीयांनी केलेले सिस्टीमॅटिक इनोव्हेशन हे कमी खर्चात, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक आहे. या तरुणाईच्या टॅलेंट, टेक्नॉलॉजीवर विश्वास ठेवा, परंपरेच्या पगड्याची मानसिकता बदला, मी हे करू शकतो, भारत हे करीलच, असा आत्मविश्वास बाळगा... असा वडीलकीचा सल्ला आ ...
मुद्रण, प्रकाशन आणि लेखन या तिन्ही बाबी जपत निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी मांडलेला ‘अक्षरनाती’ हा आत्मकथनपर ग्रंथ म्हणजे प्रत्येक प्रकाशकाच्या जीवनाचा संघर्षप्रवास होय, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, ख्यातनाम प्रकाशक बाबा भांड यांनी व्यक्त केले. ...
बालकांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी आजरा येथील चैतन्य सृजन व सेवा संस्थेने वेगळा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत अवघ्या दहा रुपयांत पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत. गेल्या आठ वर्षांपासून लोकवर्गणी आणि देणगीतून हा उपक्रम राबविला जात आहे. ...
सात दशकं सामान्य माणसांचं सुखं-दुख ज्यांनी साध्या सरळपण अर्थपूर्ण काव्य-गीतातून व्यक्त केलं, प्रेम शिकवलं, सौंदर्य दाखवलं आणि धर्मापेक्षा श्रेष्ठ असणारा मानवतावाद शिकवला, ते एक श्रेष्ठतम कवी-गीतकार गोपालदास ‘नीरज’ ...