स्वत:च्या अलौकिक कर्तृत्वाने विश्वाच्या नभांगणावर तळपणारे तेजस्वी व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. जयंत नारळीकर यांनी आजवर १९ भाषांमध्ये १३० हून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. ...
जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने एक लाख पुस्तक संख्या करण्याचा संकल्प केला. १०० दिवसांत ६ हजार पुस्तके जमा करण्याचे आव्हान होते. मात्र, रत्नागिरीतील वाचकप्रेमी नागरिकांनी वाचनालयाचा संकल्प तडीस नेण्यासाठी मोठा सहयोग केला आहे. जिल्हा नगरवाचनालय एक ला ...
नाशिक : आजवर १०वी, १२वीच्या परीक्षेत स्कोअरिंग करून पुढे त्या विषयाकडे ढुंकूनही न बघता अवहेलना केली जात असलेल्या संस्कृत विषयाला सध्या मात्र आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडियामुळे चांगले दिवस आल्याचे चित्र आहे. फ्री अॅप्स, यू ट्यूब, संकेतस्थळे आदींद्वार ...
शिंदगी याचे बालरंगभूमीवरचे योगदान बघून केशवराव दाते यांनी ‘बालरंगभूमीचे जनक ‘ अशी उपाधी दिली होती. शिंदगी यानी अनेक कथा, कविता, नाटके, स्फुट, बालगीते, एकांकिका, देशभक्तीपर गीते लिहिली आहेत. बालनाट्याबरोबरच त्यांचे व्यावसायिक नाटकांमध्ये मोठे योगदान आ ...
बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची व साहित्यिकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घडवू, असे आश्वासन दिले होत ...