पहिल्या डावात टीम इंडियाला २०० धावांच्या आत रोखत दक्षिण आफ्रिकेनं सामना बरोबरीत आणला. पण दुसऱ्या डावात भारतीय फिरकीपटूंनी पुन्हा सामना टीम इंडियाच्या बाजूनं वळवला आहे. ...
मॅचनंतर एका प्रश्नावर त्याला थेट घरची मंडळी आठवली. नेमकं काय घडलं? पत्रकार परिषदेत त्याला असा कोणता प्रश्न विचारण्यात आला? त्यावर तो नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर ...