भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विजयासमीप पोहोचला आहे. भारताने पहिल्या डावात उभ्या केलेल्या 649 डावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 181 धावांवर गडगडला, तर दुसऱ्या डावातही चहापानापर्यंत त्यांचे 8 फलंदाज 185 ...
वेस्ट इंडिजने भारतातील आपला अखेरचा कसोटी सामना 14 डिसेंबर 1994 मध्ये जिंकला होता. हा सामना मोहाली येथे खेळवण्यात आला होता. पण 1994 सालानंतर वेस्ट इंडिजला भारतात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. ...
धोनी हा संघाचे नेतृत्त्व करत असताना असे काही क्षेत्ररक्षण रचतो, की ते बाकीच्या लोकांना समजण्यापलीकडचे असते. या सामन्यातही अशीच एक गोष्ट पाहायला मिळाली. ...
कृष्णप्पा गौतम व कुलदीप यादवच्या शानदार गोलंदाजीनंतर अंकित बावणेच्या (२८*) जोरावर भारत अ संघाने मंगळवारी दुसऱ्या अनौपचारीक कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलिया अ संघाचा ६ गडी राखून पराभव केला. ...
फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचे ५ बळी व त्यानंतर सलामीवीर रविकुमार समर्थ व अभिमन्यू ईश्वरन यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर भारत अ संघ रविवारी आॅस्ट्रेलिया अ विरुद्ध दुसऱ्या अनौपचारीक कसोटीत चांगल्या स्थितीत पोहोचला आहे. ...