सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाल्याने धरणे भरली नाहीत. प्रमुख सहा प्रकल्पांत तर ९५ टीएमसीच पाणीसाठा आहे. तर कण्हेर आणि उरमोडी धरणात ४४ टक्केच पाणी शिल्लक राहिलेले आहे. यामुळे दुष्काळी झळा तीव्र झाल्या असून आगामी काळात संकट आणखी गहिरे ...
सांगली : जिल्ह्यामधील अपुरे पर्जन्यमान व सहा तालुक्यांमधील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यासाठी कोयना धरणामधील १२ टीएमसी अतिरिक्त ... ...
सांगली जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याची मागणी वाढली आहे. यामुळे सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दुसरे युनिट गुरुवारी सकाळी सुरू करून दोन हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ ...
कडेगाव, खानापूर, आटपाडी तालुक्यातील रबीची पीक धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली होती. त्यानुसार टेंभू योजना सुरू करण्यासाठी कोयना ... ...