गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली. पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत काही ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात केली. तर काही शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेवर पेरणी उरकली आहे. ...
बामणोल : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात राज्य शासनाचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प स्कूबा डायव्हिंग उभारला जात ... ...
गतवर्षीच्या तांत्रिक वर्षांची तुलना केली असता, पाणीसाठा कमी आहे. मात्र सध्या सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे दीड महिना पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. ...