बाजार समितीत मंगळवारी एक नंबरच्या चांगल्या प्रतीच्या १९ कांदा गोणीला प्रती क्विंटल १ हजार ९०० अशी माहिती बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे, उपसभापती राजेंद्र निकोले यांनी दिली आहे. ...
पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून त्यावर सर्वांचा हक्क आहे. त्यामुळे राज्य सरकार निळवंडे धरणातून कोपरगाव शहराला पिण्याचे पाणी देईल, अशी ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गुरूवारी येथे दिली. ...
कोल्हार-घोटी राज्य महामार्गावरील वडगाव पान येथील धोकेदायक टोल नाक्याला मंगळवारी रात्री पुन्हा टि.एन. ५२, सी.-५५८५ हि संगमनेर मार्गे येणारी मालवाहू ट्रक धडकली. ...
शहरातील श्रध्दा नगरी परिसरातील बंद घराचा कडी कोयंडा तोडून सोन्याच्या दागिण्यांसह रोख रक्कम असा १ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. ...
तालुक्यातील वारी येथील गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड या कारखान्याच्या रासायनिक स्त्रोतामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्यामुळे अनेक उद्भव दूषित झाले असल्याच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. ...