रब्बीच्या आवर्तनातच फक्त अडीच किलोमीटर पर्यंतचे शेतक-यांनाच पाणी देणार असल्याने शेतकरी संकटात सापडला असून त्याचा अंत न पाहता मागणी असलेल्या सर्व शेतक-यांना पाणी द्या ...
तालुक्यातील पश्चिम भागातील बहादराबाद शिवारातील कोपरगाव- संगमनेर रोडलगत असलेल्या सुनिल मारुती पाचोरे यांच्या रहात्या घरी बुधवार (दि.२१) रात्री साडेबारा ते दिडच्या दरम्यान ...
मार्च २०१८ महिन्यात जवळपास २.५० कोटी रुपये खर्च कोपरगाव-श्रीरामपूर या राज्यमार्ग ३६ वर येणाऱ्या पुणतांबा फाटा ते शिंगवे या अंदाजे आठ किलोमीटर रस्त्याचे सुधारणा व दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. परंतु सध्यस्थितीत हा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. ...
राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृध्दी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा व हिंदू रक्षक समिती यांनी तहसीलदारांना निवेदन दिले तहसिलदार नसल्याने अव्वल कारकून जयवंत भांमरे यांनी निवेदन स्वीक ...