भोंदूगिरी करून देवाच्या नावाखाली लोकांना लिंबू चौकी, धागेदोरे, धूूप, अंगारा देवून अंधश्रद्धेला खतपाणी घालून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. ...
रब्बीच्या आवर्तनातच फक्त अडीच किलोमीटर पर्यंतचे शेतक-यांनाच पाणी देणार असल्याने शेतकरी संकटात सापडला असून त्याचा अंत न पाहता मागणी असलेल्या सर्व शेतक-यांना पाणी द्या ...