राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल अशी घोषणा काँँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे..... ...
महाराष्ट्रात सगळीकडे सुरळीत सुरू असताना खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराकडून कुरघोडीचे राजकारण होत असेल तर पालकमंत्री अजित पवार यांनी विचार केला पाहिजे. ...
CoronaVirus Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटात गुरूवारी सकाळी ६ वाजता रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या एका खासगी बसवर पोलिसांनी कारवाई करण्यात आली आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या २९ जणांची आरोग्य विभागाच्या पथकाने तत् ...