महाराष्टÑ राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सोलापूर जिल्हा कार्यालयाने आतापर्यंत १० कोटी रुपयांवर पतपुरवठा केला आहे. या माध्यमातून आतापर्यंत एक हजार ८७७ ग्रामीणांना हक्काचा व्यवसाय मिळवून देण्यात या कार्यालयाला यश आले आहे. ...
खादी व ग्रामीण भागातील कारागिरांनी निर्माण केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी राज्यातील सर्व खासदारांनी आपल्या परिसरात या वस्तूंचे विक्री केंद्र सुरू करावे, यासाठी मी सर्वांना पत्र लिहिणार आहे. ...