ही घटना शुक्रवारी सायंकाळची आहे. विरोधी पक्ष काँग्रेसने या घटनेबाबत डाव्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आमदार अनवर सदाथ यांनी म्हटले की, सरकार आणि पोलिसांनी आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ...
काही आठवड्यांपूर्वी जेव्हा महिलांनी 250 रुपये किमतीचे लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यासाठी पैसे गोळा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या पर्समध्ये 25 रुपयेही नव्हते. ...
Wayanad Junction Renames To Minnu Mani : महिला प्रीमिअर लीगच्या पदार्पणाच्या हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या मिन्नू मणीने बांगलादेशविरूद्धच्या मालिकेतून भारतीय संघात पदार्पण केले. ...
Pinarayi Vijayan on Manipur Violence: केंद्र सरकारचे मौन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आता उघडा पडत आहे, या शब्दांत पिनरई विजयन यांनी हल्लाबोल केला आहे. ...