हा निर्णय जनादेशाचे उल्लंघन करण्यासोबत लोकशाही अधिकारांना आव्हान देणे तसेच निवडणूक घेण्याचा राज्य सरकारचा अधिकार बळकावणे व देशाची संघराज्य व्यवस्था ताब्यात घेण्याचा हा प्रकार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...
यंदाच्या वर्षी मान्सून १९ ते २५ सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत परतीच्या प्रवासाला निघण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने गुरुवारी वर्तविला. ...
भूस्खलनाच्या वेळी अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली. या लोकांमध्ये श्रुतीचा समावेश आहे, जिने आपलं संपूर्ण कुटुंब गमावलं आणि आता ती पुन्हा एकदा अशाच कठीण काळातून जात आहे. ...