ईद - उल- अझहा अर्थात बकरी ईद बुधवारी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी मुस्लीम बांधवांनी केरळमधील पूरग्रस्तांच्या सुरक्षिततेसाठी तसेच जगात शातंता नांदावी, विकास व्हावा, आवश्यक त्या ठिकाणी पाऊस पडून दुष्काळ दूर व्हावा, अशी प्रार्थना केल ...
Kerala Floods रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून अंबानी कुटुंबाकडून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली जाते. रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख निता अंबानी या कामी जातीने लक्ष घालतात. निता अंबांनी यांनी केरळच्या पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घेतला आहे ...
अनेक दिवसांच्या प्रयत्नांनतर विमानतळावरील पाणी बाहेर काढण्यात यश आले आहे. आता धावपट्टीवरील 800 दिवे आणि 2600 मीटर लांब संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. ...