केरळ राज्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून भारत प्रतिभूती, चलार्थपत्र मुद्रणालय व महामंडळाच्या एकूण ९ युनिटमधील अधिकारी व कामगारांचे एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
केरळमध्ये आलेल्या पूरस्थितीमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांना सरकारी पातळीवर मदत सुरू झाली आहे. पण तेथे रोजच्या गरजेच्या वस्तूंची सध्या वणवण आहे. ही गरज ओळखून नीरा किराणा भुसार व्यापारी असोसिएशनने ...
केरळ आज ज्या परिस्थितीतून जातो आहे, ती आपल्याकडे उद्भवण्याची शक्यता कमी असली, तरी अशक्य निश्चितच नाही. पर्यावरणात किंवा वातावरणात थोडा जरी बदल झाला, तरी त्याचा मोठा फटका पश्चिम महाराष्ट्राला बसू शकतो. ...
रक्षाबंधन कार्यक्रम; तसेच आळंदीतून मदतफेरी काढत शालेय मुलांनी केरळ येथील पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले. यासाठी जनजागृती करीत शालेय, मुले, मुली, नागरिक, पालक आणि संस्था चालकांनी स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करीत ...
रत्नागिरी येथील मल्याळी संघटनेने रत्नागिरीकरांना आवाहन करताच शहरातील व्यापाऱ्यांनी तत्काळ मदतीचा हात पुढे करून तब्बल पाच टन धान्य, ५०० किलो आटा आणि इतर विविध वस्तू अवघ्या दोन दिवसांत जमवून ही सर्व मदत केरळला रवानाही केली. केरळमधील आलपी जिल्ह्याच्या ज ...
केरळ येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अाता पुण्यातील पथारी व्यावसायिक सुद्धा पुढे अाले अाहेत. या पूरग्रस्तांना या व्यावसायिकांकडून कपडे पाठविण्यात येणार अाहेत. ...