कोरोना रुग्णांच्या तपासणीकरीता सुरुवातीलापासून मुंबईतील कस्तूरबा रुग्णालयात जावे लागत होते. 1 एप्रिल पासून महापालिकेने तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांचे स्वॅब घेऊन ते तपासणीकरीता मुंबईतील हाफकीन संस्थेत पाठविले जात होते. ...
केडीएमसीतून गावे वगळण्याची मागणी पाच वर्षांनंतर मंजूर झाली. महाविकासआघाडी सरकारने २७ मधील १८ गावे वगळली आणि नऊ गावे महापालिकेत शहरीकरण झाल्याच्या मुद्यावर कायम ठेवली आहेत. ...
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एक परिपत्रक काढून कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचारासाठी शुल्क आकारणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित आपण लक्ष घालून कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त यांनी काढलेल्या आदेशाला स्थगिती द्यावी. ...