तीन महिन्यांपासून पगार न झाल्याने घंटागाडी, आरसी वाहन कर्मचा-यांनी डोंबिवलीत अचानकपणे आंदोलन करत कचरा न उचलण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे बुधवारी सकाळच्या पहिल्या सत्रात शहरात जागोजागी कच-याचे ढीग झाले होते. ...
येथील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केडीएमसीने कंत्राट दिले असून त्या ठेकेदाराने दोन, तीन महिन्यापासून पगार थकवल्याने महापालिकेच्या डोंबिवलीतील कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. ...
कल्याण : कल्याण-मुरबाड मार्गावरील शहाड रेल्वे उड्डाणपुलाच्या आधी वालधुनी नदीवर असलेला जुना पूल तोडण्याचे नियोजन कल्याण-डोंबिवली महापालिकेने केले आहे. ... ...