प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडले जात असल्याने नदी आणि खाडीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी किमान ६० दशलक्ष लीटर सांडपाण्याच्या नाल्यांपैकी केवळ आठ दशलक्ष लीटर पाण्याचा प्रवाह सांडपाणी केंद्राकडे वळवला आहे. ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने केडीएमसीच्या परिवहन सभापतीपदासह पूर्वप्राथमिक शिक्षण समिती, प्रभागक्षेत्र सभापतीपद आदी निवडणुका रखडल्या आहेत. ...