कल्याण-डोंबिवली शहरात अरुंद रस्ते, जागोजागी अतिक्रमण करणारे फेरीवाले यामुळे नागरिकांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर गर्दीच्या वेळी पाय ठेवायलाही जागा नसते ...
मागील वर्षी खड्ड्यांनी चार जणांचे बळी घेतले होते. यंदा पत्रीपुलाकडून कल्याण पश्चिमला येणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीवरील अरुण महाजन यांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...