ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Katepurna Dam Water : पावसाळा सुरु होऊन दीड महिना उलटला, पण काटेपूर्णा धरण अद्याप अर्धवटच भरलं आहे. अपेक्षित ७४ टक्क्यांऐवजी केवळ ३७.७३ टक्के साठा असून, ३६ टक्के तुटवड्याने शेतकरी व नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवले जात असले ...
Katepurna Dam water: अकोल्याची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काटेपूर्णा धरणात आता केवळ काही टक्केच जलसाठा शिल्लक आहे. सिंचन प्रकल्पांतील पाणी पातळीत वेगाने घट होत आहे. त्यामुळे पाण्याचा जरा जपूनच वापर करा, असे प्रशासनाने कळविले आहे. (Katepurna Dam ...
Katepurna Dam Water : महान येथील काटेपूर्णा धरण (Katepurna Dam) मागीलवर्षी ऑगस्ट महिन्यातच १०० टक्के क्षमतेने भरल्याने अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठरवले गेले. पाटबंधारे विभागाने यंदा दहा हजार हेक्टरवर रब्बी हंगामाचे उद्दिष्ट ठेवले. त्य ...
यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस (Rain) बरसल्याने काटेपूर्णा धरणात (Katepurna Dam) सद्यःस्थितीत १०० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रब्बी हंगामाकरिता (Rabi Season) पाणी सोडण्यास (Water Release) प्रारंभ झाला असून, १० हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे (Irri ...
अकोला, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वान धरणातून अकोला, बुलढाणा जिल्ह्यात ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा (Water Release) करण्यात येतो. यंदा चांगला पाऊस (Rain) बरसल्याने धरणात (Dam Water) १०० टक्के जलसाठा आहे. ...
काटेपूर्णा धरणातून १ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान अशा ४० दिवसांत ९२.४११ दलघमी पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. या धरणाची साठवण क्षमता ८६.३५ दलघमी असून, ४० दिवसांत साठवणूक क्षमतेपेक्षा जास्त पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. ...