केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात प्रत्येक राज्यातील धरणातील पाणी पातळी किती असावी, हे निश्चित केलेले आहे. त्यानुसार अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी राखण्याचे काम कर्नाटक राज्य करत नाही. ...
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान असलेले आजोबा देवेगौडा यांनी प्रज्वलना पत्र लिहीत चौकशीला सामोरे जाण्याची ताकीद दिली होती. यानंतर आता नातवाचा व्हिडीओ आला आहे. ...
प्रज्वल रेवण्णा याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात सक्त ताकीद देऊन देवेगौडा म्हणाले, त्याने आरोपांना सामोरे गेले पाहिजे. त्यासाठी त्याने जिथे कोठे असेल तेथून देशात परतले पाहिजे. मी हे आवाहन करीत नाही, तर सक्त ताकीद देतो आहे. ...