गेले दोन आठवडे संततधार पावसाने झेंडू, गुलाब, निशिगंध यासह इतर फुलांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. श्रावणात फुलांना मागणी वाढणार आहे. उत्पादन घटल्याने मिरजेतील फुलांच्या बाजारात आवक घटली आहे. मात्र, अद्याप मागणी ...
Karnataka Farmer News: मागच्या सव्वा वर्षाच्या काळात कर्नाटकमध्ये घडलेल्या शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीने खळबळ उडवली आहे. सरकारी कागदपत्रांमधील नोंदीनुसार मागच्या १५ महिन्यांमध्ये कर्नाटकमध्ये ११८२ शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे. ...
Almatti Dam Water Level: अलमट्टी धरणामध्ये ८८.८९ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ७२ टक्के भरले आहे. गुरुवारी कृष्णा खोऱ्यासह सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. ...