चैत्र हे विष केवळ पती गजेंद्रलाच नव्हे, तर त्यांच्या दोन मुलांना, सासू-सासऱ्यांनाही अन्नातून देत होती. तिचा उद्देश सर्वांना एकाचवेळी संपवण्याचा होता. ...
बंगळुरुतील चिन्नास्वामी स्टेडियम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होईल, असे चार दिवसांपूर्वी म्हटले आहे. ...