शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कारगिल विजय दिन

26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. तेव्हापासून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो.  8 मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. 26 जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चालले. 

Read more

26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. तेव्हापासून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो.  8 मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. 26 जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चालले. 

राष्ट्रीय : कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या स्मरणार्थ पाण्याखाली साकारले अनोखे चित्र, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद! 

राष्ट्रीय : Kargil Vijay Diwas: त्यांच्या शौर्यासमोर मृत्यूही हरला; १५ गोळ्या झेलूनही पाकिस्तानला चीत करणाऱ्या योगेंद्र यादव यांची कहाणी

मुंबई : Bhagat Singh Koshyari: नेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे देश कमकुवत बनला, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं विधान

राष्ट्रीय : Kargil War: मोठा खुलासा! कारगिल युद्धावेळी इस्त्रायलची भारताला मोठी मदत; 22 वर्षांनी केले जाहीर

महाराष्ट्र : Kargil Vijay Diwas: कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना मानवंदना

बोध कथा : Kargil Vijay Diwas: ५ रुपयाच्या नाण्यानं जीव वाचला; १५ गोळ्या झेलून 'शूर सुभेदार'नं टायगर हिलवर तिरंगा फडकवला

राष्ट्रीय : Kargil Vijay Diwas : 'जरा याद करो कुर्बानी'! नन्हा मुन्ना राही, कारगिल युद्धातील पराक्रमी सिपाही

राष्ट्रीय : Kargil Vijay Diwas : कारगिल युद्ध का झालं? जाणून घ्या, इतिहास अन् कारणं... 

राष्ट्रीय : Kargil Vijay Diwas : कडक सॅल्यूट! कारगिल युद्धात 'हे' पिता-पुत्र प्राणपणाने लढले; पराक्रमाने शत्रूचे मनसुबे उधळून लावले

पुणे : अभिमानास्पद! महाराष्ट्राच्या सुपुत्राचा 'कारगिल'मध्ये झेंडा; मेळघाटातला संतोष झाला जिल्हाधिकारी