Ind Vs Eng 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये लॉर्ड्सवर सुरू असलेला तिसरा कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. आता खेळाच्या पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी १३५ धावांची आवश्यकता आहे. तर इंग्लंडला ६ बळींची आवश्यकता आहे. दोन्ही संघांचा पहिला डा ...
भारत-इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स येथील कसोटी सामन्यात क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात नवव्या वेळी दोन्ही संघांनी पहिल्या डावात समान धावसंख्या उभारल्याचे पाहायला मिळाले. ...