जुही चावला ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती व १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. Read More
न्यायालयाने घातलेल्या अटींनुसार आर्यनला परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही. त्याला त्यांचा पासपोर्ट एनडीपीएस कोर्टाकडे सोपवावा लागेल. आर्यनला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरीही लावावी लागणार आहे. ...
दिवाळीचं घर आवरायला काढलं की घरातल्या जास्तीच्या वस्तू फेकताना जीव तुटतो ना? अगदी तसंच जुही चावलाचंही झालं आहे..... मग तिने यावर काय उपाय शोधून काढला बरं.... ...
IPL 2021: आयपीएलमध्ये रोमहर्षक क्रिकेट सामन्यांचा थरार रंगतो. सोबतीला प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्ट्या, विविधरंगी पोशाखांत असलेले चाहते, वाद्यांची धून आणि चीअरलीडर्सचे थिरकणे ही मेजवानी असते. ...
१९८८ साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या 'कयामत से कयामत तक' या सिनेमातून आमिर आणि जुही चावला झळकले होते. या सिनेमातील भूमिकेने या दोन्ही कलाकारांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. ही जोडी रसिकांच्या मनात घर करुन गेली. ...
5G तंत्रज्ञानाला विरोध करणारी अभिनेत्री जुही चावला हिने केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडे फेटाळून लावली. आता यावर जुहीने एक व्हिडीओ शेअर करत तिची भूमिका मांडली आहे. ...