जुही चावला ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती व १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. Read More
जुहीचे पती जय मेहता हे प्रसिद्ध इंडस्ट्रीयालिस्ट असून त्यांना जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत. जय मेहतासोबत लग्न करण्याआधी जुहीचे एका अभिनेत्यासोबत लग्न झाले होते. ...
ऋषी कपूर आणि जुही चावला यांच्या जोडीने सिल्वर स्क्रीन चांगलीच गाजवली आहे. पुन्हा एकदा ही जोडी एकत्र दिसणार आहे, हा एक फॅमिली ड्रामा सिनेमा असणार आहे. ...
सलमानला बॉलिवूडमधील एक अभिनेत्री खूप आवडत होती. तिच्यासोबत लग्न करण्याची सलमानची इच्छा देखील होती आणि त्यामुळे सलमानने तिच्या घरी जाऊन तिच्या वडिलांकडे तिचा हात देखील मागितला होता. पण या अभिनेत्रीच्या वडिलांनी त्यांच्या लग्नासाठी चक्क नकार दिला होता. ...