जुही चावला ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती व १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. Read More
जुहीने तिच्या सासूच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिने त्यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून तिने त्यांना वाढदिवसाला कोणती भेटवस्तू दिली हे देखील तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. ...
सलमानचे सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ या अभिनेत्रींसोबतचे प्रेमप्रकरण आजवर चांगलेच गाजले आहे. पण सलमानला नव्वदीच्या दशकातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची इच्छा होती. ...
१९८४ साली मिस इंडिया हा किताब जिंकल्यानंतर, तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने तिच्या विनोदी टायमिंगने आणि वैविध्यपूर्ण ऑनस्क्रीन व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांना थक्क करून टाकले. ...