जुही चावला ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती व १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. Read More
लंडनमध्ये देखील कोरोनाने थैमान घातले होते. कोरोनापासून सुरक्षित राहाता यावे म्हणून तिने परतण्याचा निर्णय घेतला. २० मार्चला जुही मुंबईत परतली, नियमानुसार संपूर्ण कुटुंबाने सेल्फ क्वॉरंटाईन करून घेतले होते. ...
‘दिल’ या सिनेमाच्या सेटवर माधुरी दीक्षितसोबतही आमिरने असेच केले होते. या सिनेमातील ‘खंबे जैसी खडी है’ या गाण्याचं शूटिंग सुरू असताना आमिरने माधुरीला पटवले. ...