स्थानिकांना स्थानिक रोजगार मिळाला पाहिजे, पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. या व अशा अनेक मागण्यांसाठी शासनाकडून गरिबांचे व आदिवासींचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी मोठा लढा उभारावा लागेल, असे आवाहन रविवारी हरसूल येथील आयोजित किसान सभेच्या जा ...
दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, भारत देशाची दुसऱ्या देशांशी तुलना करू नका. त्याचे कारण म्हणजे हा देश सर्व धर्म आणि समुदायासाठी खुला आहे. भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलकडून या कायद्यासंदर्भात जागृती करण्यास सुरू केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. ...
‘जय जवान, जय किसान’, ‘फडणवीस सरकार होश में आओ...’, ‘होश में आकर बात करो’, ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा’, ‘सरकार हमसे डरती हैं, पुलीस को आगे करती हैं...’ अशा घोषणांनी बुधवारी (दि.२०) शहर दणाणले होते. हातात लाल बावटा, डोक्यावर ल ...
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालय परिसरात असलेल्या जलसंपदा विभागाच्या गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाच्या पुनंद उजवा कालवा व पुनंद डावा कालवा उपविभाग कार्यालयातील दप्तर विभागाला लागलेल्या आगीत हजारो दस्तऐवज व महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाले. ...