महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. ...
पूर्वीच्या तुलनेत पत्रकारितेचे स्वरुप बदलले आहे. प्रसिद्धी माध्यमांनी बदलत्या स्वरुपानुसार पत्रकारिता करावी. त्यामुळे सत्य निश्चितच पुढे येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी येथे केले. ...
पोलिसांनी मात्र त्यांच्यावर नजर ठेवून थेटे सदनिकेत जाताच काही वेळेत पथकानेही दरवाजा ठोठावून प्रवेश करत संशयित कांगणे यास १ लाख रूपयांच्या अस्सल नोटा तर उर्वरित बनावट नोटा घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले. ...
सध्या झटपट पत्रकारितेचे युग सुरू आहे. सर्वांत प्रथम बातमी देण्याच्या नादात केवळ उपलब्ध माहितीच्या आधारावर झटपट पद्धतीने मजकूर लिहिणे ही पत्रकारिता नव्हे. ...
कोणतेही यश मिळविण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. यशाला कधीच शॉर्टकट नसतो. अशाच प्रदीर्घ संघर्षातून नागपुरातील पत्रकारांनी नावलौकिक मिळविला आहे. त्यामुळे नवपत्रकारांनी हा यशाचा मार्ग लक्षात ठेवावा, असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित ...
पत्रकारांकडे बुद्धिमत्ता, शहाणपणा व चातुर्य तर असलेच पाहिजे. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी विवेकबुद्धी राखून काम करावे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले. ...