नोकरी गेल्यावर सर्वप्रथम घाबरण्याची किंवा नकारात्मक विचार करण्याची अजिबात गरज नाही. शांतपणे विचार करून पुढील नियोजन करा. सर्वप्रथम तुमच्याकडे किती पैसे शिल्लक आहेत? ...
Rojgar Hami Yojana : खरीप आणि रब्बीचा हंगाम संपल्यानंतर कामे शिल्लक नसतात त्यामुळे रोजगार हमी योजनेचा आधार मिळतोय. मात्र यात आता अनेक शिक्षित युवकांचा समावेश असून काही युवक उच्चशिक्षितांचाही समावेश दिसून येतो आहे. ...
Farmer Success Story कांदा उत्पादनात आघाडी घेतलेल्या सौंदलगा (ता. निपाणी) येथील निवृत्ती दादू पाटील यांनी एका एकरात कांद्याचे आठ टनांहून अधिक उत्पन्न घेतले आहे. ...
राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशींनुसार ५००० प्राण्यांमागे एक पशुवैद्यक असणे आवश्यक असून सध्या राज्यात ३ कोटी ३० लाख पशुधन असून, या सेवांसाठी पुरेसे पशुवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नाही. ...
मुलांनो तुम्ही शहरात जाऊन नोकरी करण्यापेक्षा शेतातच मजुरांना काम उपलब्ध करून द्या. तेजस व धनंजय यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून १६ एकर शेती फुलविली. ...