Employment News: मागील दोन दशकांमध्ये भारतात तब्बल १९.६ कोटी नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. यातील दोन तृतीयांश पदे मागच्या दशकात निर्माण झाली आहेत. या काळात शेती आणि शेतीसंबंधीत उद्योगांशी संबंधित असलेले मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात सेवा क्षेत्राकडे ...
नोबेल शांतता पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने सत्तेची धुरा सांभाळली. यानंतर येथील कट्टरतावादी गटांना बळकटी मिळाली आणि देशात हिंसाचार आणि धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध भेदभावाच्या घटना वाढल्या. ...
कोरोनामध्ये नोकरी गेली म्हणून मुंबईला रामराम करून निगडे (ता. दापोली) येथील धोंडू गणपत रेवाळे यांनी गाव गाठले व शेतीवर लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला खरीप हंगामात भात, नाचणी या दोन पिकांपुरती शेती मर्यादित होती. ...