रोजगार निर्मिती हे अजूनही नरेंद्र मोदी सरकार समोरचे एक मोठे आव्हान आहे. केंद्र सरकारने आठ महत्वाच्या क्षेत्रातील रोजगार निर्मितीचा सर्वेक्षणद्वारे आढावा घेतला. ...
भाजप सरकार सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या देण्यास असमर्थ आणि अपयशी ठरलेले आहे. आज दिवसाला ५५० तरुण बेरोजगार होत आहेत आणि भविष्यात परिस्थिती अजून कठीण होत जाणार आहे. ...
जगभरात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत असल्याने उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील नोक-यांचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट होत असून, येणा-या काळात रोजगाराचा पर्याय म्हणून नोक-या उपलब्ध होणार नाही. ...
सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून लोकांना लाखो रुपयांना फसविल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपींनी पंतप्रधान कार्यालय, अर्थ मंत्रालय व मुंबई महसूल आयुक्तांच्या नावावर बनावट दस्तऐवज बनवून उत्तरप्रदेश, बिहार व हरयाणाच्या लोकांना फसविले, अ ...
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी गैरप्रकार होणे आता नवीन राहिलेले नाही. अनेकजण खोटी कागदपत्रे सादर करून सरकारी नोकरी लाटत असतात. अशाच खोटी कागदपत्रे सादर करून सरकारी नोकरी लाटणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारमधील एसटी/एनटी प्रवर्गातील सुमारे... ...
राज्यातील दारिद्र्य निर्मूलनासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहकार्याने देशातील पहिली अॅक्शन रूम मंत्रालयात स्थापन केली असून पहिल्या टप्प्यात २७ तालुके रोजगार-युक्त केले जातील, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ...
अधिकृत आकडेवारीनुसार भारतात १ कोटी ८० लाख बेरोजगार असून, ते बहुसंख्येने तरुण आहेत. देशातील एकूण रोजगारापैकी १०.१० टक्के रोजगार हे संघटित क्षेत्रात आहेत. देशातील ६० कोटी कामगारांना कोणतीही सामाजिक सुरक्षा नाही तसेच किमान वेतनाचाही त्यांना लाभ मिळत नाह ...