मे २0१८मध्ये देशाच्या सर्व प्रमुख शहरांत फ्रेशरांच्या (पहिलीच नोकरी असलेले तरुण) नोकरभरतीत १५ टक्के वाढ झाली आहे. फ्रेशर लोकांच्या नोकर भरतीतील वाढ हे रोजगारनिर्मितीत स्थिर व दमदार वाढ होत असल्याचे लक्षण आहे, असे एका सर्वेक्षणात म्हटले आहे. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक पदाच्या ३०० जणांची तुकडी लवकरच रुजू होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. ...
दळणवळण अर्थात लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात चार वर्षांत ३० लाख नोक-या निर्मित होणार आहेत. यामध्ये मुंबई आघाडीवर असेल. रस्ते उभारणीसह रेल्वे मालवाहतूक मार्गासाठी सुरू असलेले विशेष प्रयत्न तसेच या क्षेत्राला मिळालेला पायाभूत सुविधा क्षेत्राचा दर्जा यामुळे ...
विविध प्रकारच्या बौद्धिक कौशल्यातील कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता आपल्या मुलात किती प्रमाणात आहे, हे समजून घेतले तर त्याला भविष्यात काय करायला जमेल, याचा अंदाज येतो. विद्यार्थ्यांना समुपदेशन करणारे वृषभनाथ कोंडेकर यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद... ...
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा कायदा होऊन तीन महिने झाले तरी शासनाने या कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही. सध्या मंदिराच्या कामकाजामध्ये अधिनियमाविरुद्ध व्यवहार सुरू आहेत. तरी १२ एप्रिल रोजी लागू झालेल्या अधिनिय ...
भारतातील 94 टक्के आयटी पदवीधर हे देशातील बड्या आयटी कंपन्यामध्ये नोकरी करण्यास अपात्र असल्याचा दावा टेक महिंद्राचे सीईओ सी.पी. गुरनानी यांनी केला आहे. ...
राज्यभरातील जिल्हा न्यायालयांमध्ये ९ हजार पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात पात्रताधारक असलेल्या प्रत्येक उमेदवाराला परीक्षा देण्याची संधी मिळणार नाही. ...