न्यूझीलंड आपले पहिले तीन फलंदाज फक्त १७ धावांत गमावले. यामध्ये बुमराहचा महत्वाचा वाटा होता. कारण बुमराहने ज्याप्रकारे भारताला सुरुवात करून दिली ती यावेळी महत्वाची ठरली. ...
भारताच्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला चांगली सुरुवात करता आली नाही. कारण न्यूझीलंड आपले पहिले तीन फलंदाज फक्त १७ धावांत गमावले. पण त्यानंतर आपला शंभरावा सामना खेळणारा रॉस टेलर आणि टीम साइफर्ट यांनी दमदार फलंदाजी करत संघाचा डाव स ...
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत टीम इंडियात प्रयोग सुरू होते... त्याचा काय निकाल लागला हे आपल्या सर्वांना माहितच आहे. तशी पुनरावृत्ती आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत टाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न होणं गरजेचं... ...