ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
ऑलिम्पिक स्पर्धेत तलवारबाजीसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या खेळाडूचा मान चेन्नईच्या सीए भवानी देवी हिने पटकावला आणि तिने पहिला सामनाही जिंकला. ...
खेळाचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि बहुप्रतिक्षित ठरलेल्या Tokyo Olympics 2021 ला अखेर शुक्रवारी सुरूवात झाली आणि क्रिडाज्योती प्रज्ज्वलित करण्याचा सोहळा जगभरातील क्रिडाप्रेमींच्या भुवया उंचावणारा ठरला. कारण हा बहुमान मिळाला होता आघाडीची टेनि ...
'तो' स्वतःला देशाचा सैनिक म्हणवतो. कारण कोरोना काळात इतर नेमबाज जेव्हा ऑलिम्पिकची तयारी करत होते, तेव्हा तो रुग्णालयात नर्सची भूमिका पार पाडत होता. ...
Tokyo Olympics 2020, Mirabai Chanu: मीराबाई चानू हिला पाच वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिकमध्ये पदरात निराशा पडली होती. पण त्यावर मात करुन अखेर तिनं भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे. ...