इंग्रजी भाषेला आलेल्या आंत्यतिक महत्त्वामुळे प्रादेशिक भाषा आणि बोलीच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासाठी मराठी भाषा सक्तीची केली गेली पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक गो.तु.पाटील यांनी व्यक्त केले. ...
मोठ्या संमेलनाबरोबर ग्रामीण भागात अशी छोट्या-छोट्या स्वरुपाची साहित्य संमेलने भरविणे ही काळाची गरज आहे, अशा संमेलनातून सांस्कृतिक आणि साहित्यिक मेजवानी मिळाली असल्याची भावना या साहित्य संमेलनासाठी उपस्थित असलेल्या साहित्यप्रेमी, वाचकांनी व्यक्त केली. ...
पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनास रविवारी सकाळी ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली. पालिका कार्यालयापासून निघालेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक उपस्थित होते. ...
राज्यातील साडेबारा हजारांपैकी साडेसात हजार सार्वजनिक ग्रंथालये शासकीय अनुदानाअभावी बंद पडली. जी ग्रंथालये सुरू आहेत ती तुटपुंज्या अनुदानावर कशी जगतील हा प्रश्न आहे. शासनाने ग्रंथालयाप्रमाणेच शेतकºयांचे दु:ख समजून घेऊन त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे, ...
येथील स्व.राणीदानजी जैन माध्यमिक विद्यालयातील १९९९ च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा वाकोद जैन विद्यालय व जैन फार्म हाऊस येथे झाला. गेल्या १९ वर्षा नंतर एकत्र येत मित्र मैत्रीनी आपल्या बालपनाच्या आठवनींना उजाळा दिला. ...
शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल रद्द करून फेरनिवडणूक बॅलेट पेपर अथवा ईव्हीएम व्हीव्ही पॅट मशीन द्वारे मतदान घ्यावे या मागणीसाठी सर्वपक्षीय मूकमोर्चा काढून मुख्याधिकारी राहुल पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.के.सिरसाट यांना निवेदन दिले. ...
जामनेर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन महसूल विभागाकडून तलाठी कार्यालयाच्या विभाजनाचा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षा मात्र विभाजनाचे काम लांबणीवर पडले आहे. ...