मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आला. या अभियानात पाणी अडवा पाणी जिरवा म्हणत मोठ्या प्रमाणात पैसाही जिरला. असे असले तरी वर्धेत या अभियानातून लाभच झाल्याचे समोर आले आहे. ...
सांगली जिल्ह्यातील ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ सिंचन उपसा योजनांची १३० कोटी ५० लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. बिल भरले नसल्यामुळे पाटबंधारे विभागाने आवर्तन सुरू केलेले नाही. ...
हिवरा आश्रम: लव्हाळा येथील मोहखेड शिवारातील शेतकर्यांनी मेहकर तालुका कृषी विभागाच्या वतीने नाल्यावर सिमेंट बांधाचे काम केल्यामुळे सध्या वाहून जाणारे पाणी अडवून शेतीचे हंगामी सिंचन करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या परिश्रमाला कृषी ...
पाणी टंचाईवर मात, दुबार पिक व फळझाड लागवडीखाली क्षेत्रात भरघोस वाढ व्हावी हा उद्देश समोर ठेऊन राज्य शासनाने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून राज्यात सुरू केलेले जलयुक्त शिवार अभियान यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. सन २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षांत ...
‘जलयुक्त शिवार’ या महत्त्वाकांक्षी योजनेतून उचलला जाणारा गाळ, माती, मुरुम व दगड रस्ते आणि महामार्गाच्या कामांसाठी वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याचा लाभ जलसंधारण व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही खात्यांना होणार आहे. जिल्ह्यात याबाबत लवकरच अ ...
अमरावती : टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून विभागातील १५१९ गावांतील कामांमधून १७०.१५ लाख घनमीटर गाळ उपलब्ध झाला. ...
सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत राज्याच्या मृद् व जलसंधारण विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला १४ कोटी ४१ लाख ५३ हजार एवढ्या निधीची आवश्यकता आहे. एवढ्या खर्चा ...
टंचाईग्रस्त गाव ते शासनाचा जलमित्र पुरस्कार अशी मजल दापोली तालुक्यातील कर्दे गावाने मारली असून कायमची टंचाईमुक्ती मिळवलेल्या या गावाला जलसंपदा मंत्री राम शिंदे यांच्याहस्ते जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. दापोली तालुक्यातील कर्दे गावाने जलय ...