लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जलयुक्त शिवार

जलयुक्त शिवार

Jalyukt shivar, Latest Marathi News

बुलडाणा जिल्हय़ात जलयुक्त शिवारच्या कामांना निधीचा ब्रेक! - Marathi News | Fund of the water tank of Buldhana district breaks! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हय़ात जलयुक्त शिवारच्या कामांना निधीचा ब्रेक!

हिवरा (बुलडाणा): जिल्हय़ात गेल्या तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार योजनेची कामे धडाक्यात सुरू आहेत. कामाचा दर्जाही तुलनेने चांगला आहे; मात्र ज्या यंत्रणेंतर्गत ही कामे पूर्ण करण्यात आली त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हय़ात झालेल्या कामांची ...

रत्नागिरी जिल्ह्यात जलयुक्त शिवारची तिसऱ्या टप्प्यातील कामे रखडणार? - Marathi News | In the Ratnagiri district, the third phase of the water tank will be kept? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात जलयुक्त शिवारची तिसऱ्या टप्प्यातील कामे रखडणार?

राज्यातील प्रत्येक गाव पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले पाहिजे, यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्णत्त्वाच्या मार्गावर असताना तिसऱ्या टप्प्यासाठी अंतिम आराखडा मंजूर करण्यात आला आहे. ...

नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ने हटवले आठशे टँकर! - Marathi News | Eight tankers removed by water tanker in Nagar district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ने हटवले आठशे टँकर!

दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘जलयुक्त शिवार’ ही योजना पुढे आली अन् त्याचे सकारात्मक परिणाम अवघ्या दोन-तीन वर्षांत दिसू लागले. नगर जिल्हा तर या योजनेत अग्रेसर ठरला. ...

‘जलयुक्त शिवार’साठी जैन संघटनेचा पुढाकार! - Marathi News | Jain organization's initiative for 'Jalakit Shivar'! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘जलयुक्त शिवार’साठी जैन संघटनेचा पुढाकार!

मेहकर: बुलडाणा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दुष्काळसदृश परिस्थितीचा  सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पडणारे पाणी नियोजनाअभावी वाहून जात असल्याने भारतीय जैन संघटनेच्या वतीने संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयु ...

सुलतानपूर : जलयुक्त शिवारची कामे लोकप्रतिनिधींनी पाडली बंद! - Marathi News | Sultanpur: Public works of the water tankers are closed! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सुलतानपूर : जलयुक्त शिवारची कामे लोकप्रतिनिधींनी पाडली बंद!

लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सुलतानपूर परिसरात सुरू असलेल्या दोन बंधार्‍यांची कामे लोकप्रतिनिधींसह काही नागरिकांनी बंद पाडली आहेत. या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत ही कामे सोमवारी बंद पाडली.जिल्हा परिषद सिंचन व ...

जलयुक्तच्या कामांसाठी युवकांना जलसमृद्धीची साथ - Marathi News | Water conservation works, | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जलयुक्तच्या कामांसाठी युवकांना जलसमृद्धीची साथ

जलयुक्तसह जल व मृद् संधारणाच्या कामांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी जलसमृद्धी योजनेच्या माध्यमातून १७.६० लाखांपर्यंतचे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे व त्यावरील व्याजाचे दायित्व शासन अदा करणार आहे. ...

लघु बंधारा उभारून दिला पाणी अडविण्याचा संदेश, शिंगडगावमध्ये परिवर्तनाचे वारे : भारती विद्यापीठ समाजकार्यच्या विद्यार्थ्यांकडून एनएसएस यशस्वी ! - Marathi News | Small Bundle Raises Message of Water Blocking, Transformational Charter in Shinggaon: NSS is successful by students of Bharti Vidyapeeth Society! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लघु बंधारा उभारून दिला पाणी अडविण्याचा संदेश, शिंगडगावमध्ये परिवर्तनाचे वारे : भारती विद्यापीठ समाजकार्यच्या विद्यार्थ्यांकडून एनएसएस यशस्वी !

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५ : दुष्काळसदृश जिल्ह्यातील शिंगडगाव़़़ समाजकार्यच्या विद्यार्थ्यांची टीम पोहोचते़़़दोन दिवस श्रमदानातून लघु बंधारा उभारतात़़़एवढ्यावरच न थांबता शिवार फेरी काढून पाणी अडवा, पाणी जिरवाचा संदेश देतात़़़अन् गावात परिवर् ...

रत्नागिरी : जिल्ह्यात बंधाऱ्यांचे काम केवळ चाळीस टक्केच पूर्ण,कामे संथ गतीने सुरु, उद्दिष्ट पूर्ततेसाठी करावी लागणार धावपळ - Marathi News | Ratnagiri: The work of tents in the district is only forty percent complete, works slow, starting and running | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : जिल्ह्यात बंधाऱ्यांचे काम केवळ चाळीस टक्केच पूर्ण,कामे संथ गतीने सुरु, उद्दिष्ट पूर्ततेसाठी करावी लागणार धावपळ

रत्नागिरी जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्याचे काम सुरु असून, दोन महिन्यांच्या कालावधीत ३६६९ बंधारे उभारण्यात आले आहेत. उद्दिष्टानुसार हे काम केवळ ४० टक्केच पूर्ण झाले आहे. त्यामुळे बंधाºयांची कामे संथ गतीने सुरु असून, यंदा उद्दिष्टपूर्ती होईल की नाही, ...