लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalna-ac, Latest Marathi News

Green Chilli Market मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आणले पाणी; मिरची दरात ७० टक्क्यांनी घसरण - Marathi News | Green Chilli Market brings tears to the eyes of farmers by chilli; 70 percent drop in chilli prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Green Chilli Market मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आणले पाणी; मिरची दरात ७० टक्क्यांनी घसरण

धावडा आणि रेणुकाई पिंपळगाव येथील ठोक बाजारात मंगळवारी मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक झाल्याने ७० टक्क्यांनी भाव कमी झाले आहेत. बाजारपेठेत मिरचीची मोठी आवक झाल्याने ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...

Green Chilli Market मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; उत्पादन कमी, तरी अपेक्षित भाव मिळेना - Marathi News | Green Chilli Market Chilli brought tears to farmers' eyes; The production is low, but the expected price is not available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Green Chilli Market मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; उत्पादन कमी, तरी अपेक्षित भाव मिळेना

यावर्षी मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड केली आहे. परंतु, सतत सुरू असलेला पाऊस व पिकावर आलेला अज्ञात रोगामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात मिरचीने पाणी आणले आहे. लागवड मोठ्या प्रमाणात झाली असली तरी भाव योग्य मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. ...

Pomegranate Farming Success Story: शेतातील नवनवीन प्रयोगशीलतेमुळे विष्णुरावांना डाळिंब बागेतून मिळतेय लाखो रुपयांचे उत्पन्न - Marathi News | Pomegranate Success Story Vishnurao is getting lakhs of rupees from his pomegranate orchard due to innovative farming practices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pomegranate Farming Success Story: शेतातील नवनवीन प्रयोगशीलतेमुळे विष्णुरावांना डाळिंब बागेतून मिळतेय लाखो रुपयांचे उत्पन्न

Pomegranate Farming Success Story: कौडगाव येथील शेतकरी विष्णू वादे यांनी डाळिंब फळबागेतून आर्थिक उन्नतीचा मार्ग शोधला आहे. ...

पावसात खंड पडला तरी सोयबीन लागवडीच्या 'या' पद्धतीत पिके धरतात तग; उत्पादनातही होते वाढ - Marathi News | Even if there is a break in the rains, the crops are strong in 'this' method of soybean cultivation; There is also an increase in production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसात खंड पडला तरी सोयबीन लागवडीच्या 'या' पद्धतीत पिके धरतात तग; उत्पादनातही होते वाढ

पावसाचा मोठा खंड आणि पाऊस वेळेवर पडत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी आता दरवर्षी आधुनिक शेतीकडे वळताना दिसत आहेत. भोकरदन तालुक्यात यंदा सुमारे सात हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी शेतात पट्टा पद्धतीने सोयाबीन लागवडीचा प्रयोग अंमलात आणला आ ...

निंबोळा गावाच्या शिवारातील शेतात पुरून ठेवलेल्या रासायनिक खताच्या दोन हजार बॅग जप्त - Marathi News | Two thousand bags of chemical fertilizer buried in the field on the outskirts of Nimbola village were seized. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निंबोळा गावाच्या शिवारातील शेतात पुरून ठेवलेल्या रासायनिक खताच्या दोन हजार बॅग जप्त

पिकांसाठी घातक असलेल्या पोटॅश या रासायनिक खताच्या १६ लाख रुपये किमतीच्या दोन हजार बॅग जालना जिल्ह्यातील निंबोळा (ता. भोकरदन) गावच्या शिवारात असलेल्या शेतात खड्डा करून पुरून ठेवण्यात आल्या होत्या. कृषी विभागाच्या पथकाने गुरुवारी पंचनामा करून त्या बॅग ...

जीआय नामांकनप्राप्त मोसंबीच्या फळबागा जपण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरूच! - Marathi News | Farmers struggle to preserve GI nominated Mosambi orchards! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जीआय नामांकनप्राप्त मोसंबीच्या फळबागा जपण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरूच!

आज घडीला फळगळती रोखणे हे मोसंबी उत्पादकांसमोरील सर्वांत जटिल समस्या होऊन बसली आहे. आयत्या वेळेवर केलेल्या उपाययोजना कुचकामी ठरत असून, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि ठोस उपाययोजनांची खरी गरज आहे. ...

Chilli Market बाजारपेठेत आवक वाढली अन मिरचीचे भाव ५० टक्क्यांनी घसरले; उत्पादक शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर - Marathi News | Chilli Market Inflows increase and chilli prices drop by 50 percent; A tone of displeasure from the productive farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chilli Market बाजारपेठेत आवक वाढली अन मिरचीचे भाव ५० टक्क्यांनी घसरले; उत्पादक शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर

ठोक बाजारात मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक झाल्याने ५० टक्क्यांनी भाव कमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी ही मिरची ११० रुपये किलोने विक्री झाली होती. ...

मराठवाड्याच्या पैठण तालुक्यातील विजयराव; आषाढात कमवत आहे रेशीम शेतीतून महिना लाख रुपये  - Marathi News | Vijayrao of Marathwada's Paithan taluk; In Aashadh Month earning lakhs of rupees per month from sericulture  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याच्या पैठण तालुक्यातील विजयराव; आषाढात कमवत आहे रेशीम शेतीतून महिना लाख रुपये 

आषाढ म्हणजे खरीप पिकांच्या (Kharif Crops) खते व्यवस्थापनाचा, कीड नियंत्रण करण्याचा महिना. यात शेतकरी स्वत:कडील सर्व जमापुंजी खर्च करत शेती व्यवस्थापन करत असतो. मात्र एवढ सर्व करूनही नैसर्गिक अडचणी, बाजारदर (Market rate) आदींच्या कचाट्यात शेतकरी सापडत ...