कुठ्ल्यावेळी काय वेळ येईल हे सांगता येत नाही. पण अशा परिस्थितीतही जो धैर्याने मार्ग काढतो तो खरा माणूस. ही गोष्ट आहे आळंदीत शिकणाऱ्या हर्षित अग्रवालची. ...
विरोधकांनी एअर स्ट्राईकवर संशय घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र भारताच्या या एअर स्ट्राईकबाबत इटलीतील एका शोध पत्रकाराने नवीन खुलासा समोर आणला आहे. ...
1 एप्रिल हा वर्षातील असा एक दिवस असतो त्या दिवशी जगभरात लोक एमेकांना मुर्ख बनवण्यासाठी विविध शक्कल लढवून त्यांची फजिती करतात. त्यानंतर एप्रिल फूल असं म्हणतात. ...