ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
पंचांचा निर्णय अंतिम असतो, असे आपण बऱ्याचदा ऐकतो. पंचांच्या निर्णयानुसार सामन्यातले सर्व निर्णय होतात. काही वेळा खेळाडू त्याचा विरोधही करतात. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहलीने तर आपला रागच पंचांवर काढला. ...
कोलकाता नाईट रायडर्सला सर्वप्रथम ज्या बाबींवर लक्ष केंद्रित करायचे आहे त्यातील एक म्हणजे ते ज्यावेळी मैदानात उतरतील त्या वेळी आंद्रे रसेल पूर्णपणे मॅच फिट असायला हवा. टी-२० सामन्याचे चित्र नाट्यमय पद्धतीने बदलणारे मोजके खेळाडू आहेत आणि जमैकाचा रसेल त ...
कोहली हा मैदानात एवढा आक्रमक असतो की, तो नृत्यही करू शकतो, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण दस्तुरखुद्द कोहलीनेच आपण नृत्य करत असल्याचा एक व्हीडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ...