७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर हे दोन मुंबईकर आज एकमेकांपुठे उभे ठाकले आहेत. कारण आज सामना रंगणार आहे तो दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात. ...
सध्याच्या घडीला मुंबईच्या खात्यात चार गुण आहेत. त्यामुळे उर्वरीत सहा सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवावा लागेल. जर मुंबईकडून असे घडले नाही तर त्यांच्यावर आयपीएलमधून बाहेर पडण्याची वेळ येऊ शकते. ...