७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
काही जण परिस्थितीपुढे कधीही हतबल होत नाहीत. जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीच्या जोरावर त्यांच्या आयुष्यात ' अच्छे दिन ' येतात आणि ते स्वत: एक आख्यायिका बनून जातात... ...
मुंबई का हरली, तर काही ठराविक खेळाडूंनाच त्यांनी खेळण्याची संधी दिली. त्यांनी जर संघात खेळाडू चांगल्यापद्धतीने फिरवले असते तर त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर पडायची वेळंच आली नसती. ...