आजच्या युवकांनी सामाजिक ऐक्य, सामाजिक न्याय व सामाजिक समतेच्या माध्यमातून देशाची उन्नती साधायला हवी. परिश्रम वाया जात नाही, फुकटचे काही मिळत नाही, कष्टाशिवाय समाधान नाही याची जाणीव युवकांमध्ये क्रांतीची बिजे पेरू शकतात. त्या ध्येयाने तरूणांनी वाटचाल ...
यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो. यशस्वी होण्यासाठी कष्टच करावे लागतात. मराठी माणसाने न डगमगता धाडस केले तर तो जग पादाक्रांत करू शकतो. माझ्या मनात गरिबीविषयी चीड होती. त्यातूनच मी उद्योजक बनलो, असे आपल्या यशाचे गमक ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांनी येथे उ ...
नगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला भयमुक्त वातावरण देण्यासाठी येणा-या काळात पोलिसांची भूमिका केवळ मलमपट्टीची राहणार नाही तर गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालून ती समूळ नष्ट करणार असल्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक ...