म्यानमार आणि भारत यांची भारताच्या पूर्वांचलनजीक असलेली सीमारेषा ही भारताच्या सुरक्षा तसेच सांस्कृतिक धोरणांवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे परिणाम करत असते. म्हणूनच या प्रश्नाचा भारताच्या दृष्टिकोनातून आढावा घेणे हे महत्त्वाचे ठरते. ...
निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी, मासे, खेकडा संवर्धनाचे प्रकल्प कार्यान्वीत आहेत. यामधील खेकडा हा प्रामुख्याने मोठे अर्थार्जन मिळवून देणारा घटक आहे. या खेकड्याला स्थानिक पातळीवर तसेच प्रादेशीक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी मागणी आहे. ...