मुंबईतील भाजीपाला मार्केटमध्ये सप्टेंबरमध्ये प्रतिदिन ५०० ते ६०० पेक्षा जास्त वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी येत होता. सद्य:स्थितीमध्ये ४०० ते ४५० वाहनांचीच आवक होत आहे. ...
रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिकांच्या मागणीच्या विपरित राज्य शासनाने शुक्रवारी रेडिरेकनर (जमिनीचे सरकारी मूल्य) दरात वाढ केली आहे. राज्यात सरासरी १.७४ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यातच नागपूर जिल्ह्यात ०.६० टक्के वाढ झाली आहे. मनपा क्षेत्रात ०.१ ट ...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोने-चांदीच्या वाढत्या किमतीचा परिणाम देशांतर्गत आणि स्थानिक सराफा बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. ...
लॉकडाऊनपूर्वी भाज्यांचे भाव कमी होते. फूलकोबी, पत्ताकोबी, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आदींचे भाव परवडणारे होते. पण मुसळधार पावसामुळे पीक खराब झाले आणि खरीपाच्या हंगामामुळे शेतकऱ्यांनी लागवड केली नाही. त्यामुळे उत्पादन घटले. हंगाम संपल्यानंतर आता शे ...