"...मग मी दोन जास्तीचे टोमॅटो आणतो ना. तुझ्या हातची, शेंगदाण्याचे कुट पेरलेली, घट्ट दही घालून केलेली कोशिंबीर खाऊन खूप दिवस झाले... थोडी कोथिंबीर पण टाक, आणि जिऱ्याची फोडणीही..." ...
सरकारच्या विरोधात आज मुंबईतील अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकासमोर मुंबई काँग्रेसतर्फे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली 'महिला आक्रोश मोर्चा' काढण्यात आला होता. ...
तेल स्वस्त, डाळी महाग, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी उत्पादनांचे नुकसान झाले, तर अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने उत्पादनच निघाले नसल्याने किमती वाढल्या आहेत. ...