तोगडिया राजस्थानच्या पाली जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, "सरकारने केवळ भारतात राहत असलेल्या ३ कोटी बांगलादेशींना देशाबाहेर काढले, तर 'एसआयआर'ची कोणतीही आवश्यकता राहणार नाही." ...
...यावेळी बीएसएफ जवानांनी त्यांना भारतीय सीमेत प्रवेश करताना बघितले आणि थांबण्यास सांगितले, मात्र, थांबण्याऐवजी या घुसखोरांनी बीएसएफ जवानांवरच हल्ला केला. ...
काँग्रेस महासचिव तथा झारखंड प्रभारी गुलाम अहमद मीर यांनी गुरुवारी आश्वासन दिले आहे की, जर आपला पक्ष सत्तेत आला, तर घेसखोर असोत अथवा नसो, राज्यातील सर्व नागरिकांना 450 रुपयांत गॅस सिलिंडर दिला जाईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप-काँग्रेस समोरा-समोर आ ...
हिंसाचारामुळे बांगलादेशातील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यापैकी शेकडो नागरिक कुचबिहारलगतच्या सीमेवर बांगलादेशच्या हद्दीत गोळा झाले. सीमेवर उभारलेले कुंपण ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा त्यांनी केेलेला प्रयत्न बीएसएफने हाणून पाडला. ...