लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंद्रायणी

इंद्रायणी

Indrayani, Latest Marathi News

निकामी झालेल्या होडीतून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास   - Marathi News | The fatal journey of the students from the disaster board is the death of the pilgrims | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निकामी झालेल्या होडीतून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास  

वराळे-नाणोली इंद्रायणी नदीवर पूल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी ५० केली होती. परंतू अद्याप पूल झाला नाही. ...

आळंदीत इंद्रायणीला जलपर्णीचे ग्रहण - Marathi News | Alandi Indrayani News | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत इंद्रायणीला जलपर्णीचे ग्रहण

आळंदी येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढलेली असल्याने पाणी दूषित झाले आहे. ...

इंद्रायणीपात्र कोरडे, पाणी सोडण्याची मागणी - Marathi News | Indrayani leaves dry, water released | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंद्रायणीपात्र कोरडे, पाणी सोडण्याची मागणी

आळंदी - मरकळ येथील इंद्रायणी नदी पात्र पाण्या अभावी कोरडे आहे. पाणी नदीत सोडण्याची मागणी पुणे पाटबंधारे विभागाकडे मरकळचे पोलीस पाटील बाळासाहेब टाकळकर यांनी केली आहे.मरकळ परिसरातून वाहणा-या इंद्रायणी नदी पात्रात पाणी नसल्याने नगदी पिके जळू लागली आहेत ...

कामशेत येथे इंद्रायणी नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू - Marathi News | Indrayani river drowning one death at Kamshet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामशेत येथे इंद्रायणी नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू

मंगळवारी (दि. २७) रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कामशेत मधील रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला असलेल्या इंद्रायणी नदीच्या घाटाजवळ हमाली काम करणाऱ्या संतोष पाटील (रा. पिंपरी रेल्वे स्टेशन ) याचा मृतदेह आढळून आला. ...

इंद्रायणीची झालीय गटारगंगा; जलचर होताहेत नष्ट, नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Indrayani river polluted; The destruction of the aquatic vertebrate, the health of the citizens threatened | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंद्रायणीची झालीय गटारगंगा; जलचर होताहेत नष्ट, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मावळ तालुक्यातील आंबी, वराळे गावच्या हद्दीतील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे धोकादायक रासायनिक पाणी तसेच ग्रामपंचायतीचे दूषित सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात सोडल्याने नदीला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. ...